Wednesday, May 12, 2010

बरा वोखटा सर्व संसार झाला।परी शेवटी काळमुखी निमाला।।
वरी चांगला अंतरि गोड नाही।तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही॥
वरी चांगला अंतरि गोड आहे।तयालागी कोणीतरी शोधिताहे॥

-समर्थ रामदास स्वामी

No comments: