Wednesday, October 14, 2020

 ।। श्री सद्गुरु समर्थ ।।

🚩
सूक्ति -सुमने
२६) मायेत, प्रपंचात, अडकलेल्या पुरूषाने सद्गुरुंची कृपा संपादून त्यांनी दिलेल्या नामाचे अखंड स्मरण केले म्हणजे त्याला नामामृत प्राप्त होते. त्याने त्याची दशेंद्रिये समाधान पावतात व सर्व आशा जळून जातात.
संदर्भ - साधक-बोध
श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या पत्रातील शिकवण
लेखक :-
श्री. ग. वि. तुळपुळे
श्री. ना. द. हरिदास


।। श्री सद्गुरु समर्थ ।। 🚩
सूक्ति -सुमने
२५) एकदम कोणी ज्ञानी, साक्षात्कारी होत नाही. परंतु साक्षात्काराचा ध्यास असला म्हणजे, नामस्मरण होऊन हळूहळू साक्षात्कार होतो.
संदर्भ - साधक-बोध
श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या पत्रातील शिकवण
लेखक :-
श्री. ग. वि. तुळपुळे
श्री. ना. द. हरिदास

No comments: